24 May 2017

News Flash

क्रिकेटच्या मैदानात आणखी एक पराक्रम, ४० षटकांच्या सामन्यात त्रिशतकी खेळी

१२ वर्षीय स्वस्तिक चिकाराने ४० षटकांच्या सामन्यात त्रिशतक ठोकलं

वीरेंद्र सेहवाग झाला ट्विटरचा ‘करोडपती’

वीरुने मानले चाहत्यांचे आभार

पाकसोबतची लढत आमच्यासाठी काही वेगळी नाही- विराट कोहली

भारत-पाकिस्तान सामना चाहत्यांसाठी नक्कीच उत्कंष्ठावर्धक असतो

VIDEO: रोहित शर्मा ‘बाहुबली’, निता अंबानी ‘शिवगामी देवी’!

'बाहुबली' रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचा योद्धा

..हे पाच खेळाडू आहेत टीम इंडियाचं भविष्य

संधीचं सोनं करणारे भारतीय युवा खेळाडू

ऑलिम्पिकमध्ये पुन्हा पदक जिंकण्याची साक्षीला खात्री

आत्मविश्वास ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने व्यक्त केला.

विक्रमांसाठी कधीही खेळले नाही -झुलन

संघ खेळत असतो तेव्हा वैयक्तिक विक्रमांना जास्त महत्त्व नसते.

दोन गुणांच्या फरकाने हीनाची अंतिम फेरी हुकली

हीनाने ९३, ९६, ९७ आणि ९६ अशा गुणांची कमाई केली.

भारताच्या पुरुष रिले संघाला सुवर्ण

अखेरच्या दिवशी भारताने सुवर्णपदकासह प्रत्येकी एक रौप्य व कांस्यपदकाची कमाई केली.

खो-खोपटूंच्या दुखापतींवर कापडी आवरणाचा उपाय

कबड्डीप्रमाणेच खो-खो हा रांगडा मैदानी खेळ असल्याने यात खेळाडूंना दुखापत होण्याचे प्रमाण अधिक असते.

त्रयस्थ ठिकाणच्या रणजी सामन्यांना कर्णधार आणि प्रशिक्षकांचा विरोध

बीसीसीआयने कर्णधार आणि प्रशिक्षकांसाठी बैठकीचे मंगळवारी आयोजन केले होते.

1

ट्वेन्टी-२० क्रिकेटमुळे फलंदाजांचा दृष्टिकोन बदलला – सचिन

ट्वेन्टी-२० क्रिकेटमुळे फलंदाजांचा खेळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे.

कबड्डी हा खेळ सर्व स्वप्ने पूर्ण करू शकतो!

नीलेशला प्रो कबड्डी लीगच्या लिलावामध्ये तेलुगू टायटन्सने ४९ लाख रुपये भाव दिला आहे.

‘बिग बी’ मुंबई इंडियन्सच्या भेटीला

अमिताभ यांनी मुंबईच्या संघातील खेळाडूंचे अभिनंदन केले.

‘जबरा फॅन’चं सचिनला भावनिक पत्र

सचिनने आपल्या चाहत्याचं पत्र सोशल मीडियावर शेअर केलं

सुदिरमन कप: पी.व्ही सिंधूचा विजय, भारताचे आव्हान कायम

सिंधूचा स्पर्धेतील हा सलग दुसरा विजय आहे

मँचेस्टर स्फोटानंतर बीसीसीआयने बोलावली तातडीची बैठक, टीम इंडियाच्या सुरक्षेत वाढ?

भारतीय संघाच्या सुरक्षेबाबत बीसीसीआयने तातडीची बैठक बोलावली

‘हॅपी वाईफ, हॅपी लाईफ’, वीरूने असं केलं पत्नीला खूश

वीरेंद्र सेहवाग सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय असतो. सेहवागचे हजरजबाबी ट्विट नेहमी चर्चेचा विषय ठरतात. त्याचं कौतुकंही होतं. क्रिकेटपटूंसोबतच लोकप्रिय सेलिब्रिटींच्या वाढदिवशी वीरू नेहमी आपल्या कल्पनाशक्तीला जोर देत विशेष ट्विट

टीव्ही कव्हरेज नसल्याने महिलांच्या क्रिकेट सामन्यांना प्रेक्षकवर्ग कमी- मिताली राज

सामना पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात पण ते त्यांच्यापर्यंत पोहोचवलचं जात नाही

आयपीएलमुळे ऋषभ पंतचं ‘ड्रीम कार’चं स्वप्न पूर्ण

ऋषभने आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं

टीम इंडियाच्या टी-२० संघाचा कर्णधार होण्याबाबत रोहित शर्मा म्हणतो..

चॅम्पियनशीपसाठी सांघिक कामगिरीनेच पुढे जावं लागतं