24 May 2017

News Flash

सीमाभागात कर्नाटकची दडपशाही सुरूच

‘गोरे इंग्रज गेले आणि काळे आले’ अशा प्रकारची राजकीय टीका नेहमीच होत असते.

‘स्वाभिमानी’तील मैत्रीचा पोपट अजूनही जिवंत-शेट्टी

एखाद्याच्या जवळ गेल्यावरच त्याचे गुण - दोष कळू लागतात, अशी टिपणी करत भाजपवर हल्ला चढवला.

‘जय महाराष्ट्र’ म्हटले तर सदस्यत्व रद्द

विधेयक मंजूर झाल्यानंतर महापालिका कायद्यात दुरुस्ती केली जाणार आहे

राजू शेट्टी विरुद्ध तुकाराम मुंढे नवा वाद

सनदी अधिकारी तुकाराम मुंढे आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील वादाचे नवे प्रकरण आता ऊस दरावरून सुरू झाले आहे.

राजीव गांधी योजनेत रुग्णांच्या लुटीच्या तक्रारी

आमदार राजेश क्षीरसागर यांनी अधिकाऱ्यांना खडसावले

1

महासत्ता होण्यासाठी व्यवस्थेचे सक्षमीकरण आवश्यक – कुबेर

देश महासत्ता व्हावा ही अपेक्षा सारेच करतात

ऊस दर नियंत्रण मंडळाच्या आजच्या बैठकीवर दुसऱ्या हप्त्याचे सावट

साखरेच्या वाढत्या दरामुळे वाढीव रकमेची मागणी

पर्यटक अभयारण्यात आणि प्राणी नागरी वस्त्यांवर

दाजीपूर -राधानगरी अभयारण्यातील स्थिती

तूरडाळ खरेदीवरून शासनाकडून फसवणूक

नोकरी देण्यावरून केंद्र शासन आणि तूरडाळ खरेदी करण्यावरून राज्य शासन लोकांना फसवत आहे

महावितरणच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या संतप्त भावनांचे उग्र दर्शन

राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक व शिवसेनेच्या तिन्ही आमदारांनी शासन धोरणावर टीका केली.

बगलबच्चांना लगाम घाला!

सदाभाऊ खोत यांचा राजू शेट्टी यांना इशारा

कोल्हापुरात प्रदीर्घ कवितेचा विक्रम

तब्बल ३०६९ ओळी आणि १३,३६३ शब्द

भाजपकडून कोल्हापुरात विधानसभेची मोर्चेबांधणी

भाजपचे वाढते बळ आणि आव्हान

कोल्हापुरात गव्याच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू

जखमीने रुग्णालयात सोडले प्राण

क्षमस्व, रोकड संपली आहे!

रिझव्‍‌र्ह बँकेकडून नोटांचा पुरेसा पुरवठा होत नसल्याची नसल्याची तक्रार

बौद्धकालीन वारसा वाचवण्याची धडपड

आपल्या सुंदर स्थापत्याने लोकांचे मन जिंकणाऱ्या या लेण्याचे वेळीच जतन करणे गरजेचे आहे.

‘महावितरणच्या बेकायदेशीर भारनियमनाविरोधात याचिका दाखल करणार’

कंपनीने आपल्या टॅरिफ पिटिशनद्वारे या वर्षी ४ हजार कोटींची मागणी केली होती.

आमच्या नादाला लागू नका- गुलाबराव पाटील

राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या भाषणात सत्तेतील मित्रपक्ष असलेल्या भाजपवर हल्ला चढवला.

ज्येष्ठ विचारवंत गोविंदराव पानसरे यांचे मारेकरी का सापडत नाहीत?

पानसरे हत्येचा तपास उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सुरू आहे.

शेतकरी यात्रा उदंड, बळीराजाचे प्रश्न कायम

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील मतभेद वाढीस

राजू शेट्टी-सदाभाऊ एकाच व्यासपीठावर, पण अंतर राखून

तुरळक गप्पा पण पूर्वीचा दिलखुलासपणा नव्हता

राजू शेट्टी एकाकी!

शेट्टी व सदाभाऊ खोत यांच्यातील मतभेद उघड